Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, April 2, 2021

MPSC विषयक संपूर्ण सामान्यज्ञान प्रश्न

ठोकळा महत्वाचे प्रश्न उत्तरे // MPSC THOKLA

* सर्वप्रथम भारतात सन १८७२ साली लॉर्ड मेयोच्या काळात जनगणनेस सुरुवात झाली.
* संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना सन १८८१ पासून सुरू करण्यात आली.
* २००१ च्या जनगणने वेळी भारताचे जनगणना आयुक्त- जे. के. बांठीया होते.

* २०११ मध्ये भारताची १५ वी जनगणना पार पडणार आहे.
* १ मार्च २००१ मध्ये भारताची लोकसंख्या १०२ कोटी, ७० लाख होती.
* २००१ च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या- ७२.२२%, शहरी लोकसंख्या- २६.२२%.
* २००१ च्या जनगणनेनुसार राज्याचा उतरता क्रम (लोकसंख्या)- उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल.
* २००१ च्या जनगणनेनुसार साक्षरता- केरळ, मिझोराम, नागालॅण्ड.
* २००१ च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण- ६५.३८%, पुरुष साक्षरता- ७५.८५%, स्त्री साक्षरता- ५४.१६%, सर्वात कमी साक्षरता बिहार- ३३.२७%.
* जगामध्ये लोकसंख्या वाढीमध्ये पहिला क्रमांक भारताचा लागतो.
* ‘बटरफ्लाय’ हा प्रकार जलतरण खेळाशी संबंधित आहे.
* ‘डकवर्थ लुईस नियम’ क्रिकेट खेळाशी संबंधित आहे.
* ‘तरुणदीप राय’ हा खेळाडू तिरंदाजी खेळाशी संबंधित आहे.
* क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य- महाराष्ट्र.
* २०१० ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा- दक्षिण आफ्रिका.
* ज्योती रंधवा ही गोल्फ क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे.
* बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा पहिला भारतीय- अभिनव बिंद्रा.
* चेतन आनंद हा खेळाडू बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.
* सेतुसमुद्रम प्रकल्पाचा तिढा सोडविण्यासाठी केंद्र सरकारने डॉ. राजेंद्र पचौरी समिती नियुक्त केली.
* राष्ट्रीय ज्ञान आयोग सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला.
* गुज्जर आंदोलनाच्या हिंसाचारामुळे झालेले नुकसान तपासण्यासाठी नेमण्यात आलेली समिती- फतेचंद बन्सल समिती.
* नर्सरी शाळेतील प्रवेशासंबंधीचा अभ्यास करण्यासाठी- अशोक गांगुली समिती.
* अल्पसंख्याकांच्या स्थितीचे अवलोकन करण्यासाठी- राजेंद्र सच्चर समिती.
* भारतातील हवाई क्षेत्राच्या विकासासाठी नेमण्यात आलेली समिती- नरेशचंद्रा समिती.
भारताची १०१ वी घटना दुरुस्ती जीवनावश्यक वस्तूंबाबत असून १०३वी घटनादुरुस्ती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग याबाबत आहे.
० राष्ट्रीय बालहक्क आयोगाची स्थापना : २३ फेब्रुवारी, २००७.
० भारत-पाक रेल्वे सेवा : समझोता एक्स्प्रेस
० भारत-पाक बस सेवा : साद-ए-सरहद, कारवाँ-ए-अमन
० भारत-बांग्लादेश रेल्वे सेवा : मैत्री एक्स्प्रेस
० विविध आयोग व समिती:
० बाबरी मशीद प्रकरण : लिबरहान आयोग
० गोध्रा हत्याकांड : नानावटी आयोग
० निवडणूक सुधारणाविषयक समिती : व्ही. एम. तारकुंडे समिती
० मतदारसंघ पुनर्रचना आयोग : न्या. कुलदीप सिंह
मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई
पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर
विद्यापीठ (१९२५)
कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती
विद्यापीठ (१९८३)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद
मराठवाडा विद्यापीठ (१९५८)
शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड)
विद्यापीठ (१९८९)
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव
कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर)
विद्यापीठ (१९९८)
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड
महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर
महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था :
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)
गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)
नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)

काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर)
राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)
महाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण
कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
आत्माराम रावजी देशपांडे – अनिल

 

 

 

1) सामन्यत: सूक्ष्मजीव __________ असतात.
एकपेशी
बहुपेशी
अतिसूक्ष्म
विविध आकारांचे
A. एकपेशी
-----------------------------------------------------------------------------
2) प्रकाश संश्लेषनात ___________ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.
A. हरितद्रव्यामुळे
-----------------------------------------------------------------------------
3) ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस ________ म्हणतात.
A. पोषण
-----------------------------------------------------------------------------
4) ___________ पेशीमुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो.
A. पेशी - भित्तिका
-----------------------------------------------------------------------------
5) _____________ हे सजीवांच्या रचनेचे व कार्याचे एकक आहे.
A. पेशी
-----------------------------------------------------------------------------
6) __________ संघातील प्राण्यांचे शरीर खंडीभूत व पाय जोडयुक्त असतात.
C. आर्थ्रोपोडा
-----------------------------------------------------------------------------
7) किण्वन हा _____________ चा प्रकार आहे.
B. विनॉक्सिश्वसन
-----------------------------------------------------------------------------
8) अहरित वनस्पती __________ असतात.
B. परपोषी
-----------------------------------------------------------------------------
9) सौरऊर्जा _______ स्वरुपात असते.
B. विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या
-----------------------------------------------------------------------------
10) बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर _________ प्रारणांचा मारा करतात.
C. गामा
-----------------------------------------------------------------------------
11) पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ......... इतकी असते.
B. N
-----------------------------------------------------------------------------
12) जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण.........आहे.
A. ०.०३%
-----------------------------------------------------------------------------
13) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरीडोफायटा या सवंहिनी वनस्पती वर्गात येत नाही.
B. मुसी
-----------------------------------------------------------------------------
14) मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण..........हे विकर त्याच्या जठरात नसते.
A. सेल्युलेज
-----------------------------------------------------------------------------
15) पाण्याची घनता ................ ला उच्चतम असते.
A. ४'C

-----------------------------------------------------------------------------
16) आधुनिक जैवतंत्रज्ञान ............. पातळीवर कार्य करते.
C. रेणू
-----------------------------------------------------------------------------
17) डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?
A. आयोडीन-१२५
-----------------------------------------------------------------------------
18) किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?
A. १०० डी.बी.च्या वर
-----------------------------------------------------------------------------
19) इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन...
A. कमी होते
-----------------------------------------------------------------------------
20) 'फ्यूएल सेल' पासून विद्युत तयार करण्यासाठी वापरणाऱ्या हायड्रोजनची निर्मिती कशापासून केली जाते?
A. पाणी
-----------------------------------------------------------------------------
21) निष्क्रिय वायू हे...........
C. रासायनिक क्रिया करू न शकणारे
-----------------------------------------------------------------------------
22) गाईचे दूध पुढीलपैकी कशाचा महत्वाचा स्त्रोत आहे?
A. ' अ ' जीवनसत्त्व
-----------------------------------------------------------------------------
23) खालीलपैकी कोणते खरे फळ आहे?
D. नारळ
-----------------------------------------------------------------------------
24) ............या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते.
C. पाणी
-----------------------------------------------------------------------------
25) सल्फ्युरिक आम्ल च्या बाबतीत सत्य असणारा संबध ...........
B. प्रसामान्यता = २*रेणुता
-----------------------------------------------------------------------------
26) 'खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे' ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?
C. क्षय
-----------------------------------------------------------------------------
27) जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन..........
D. शून्य होते
-----------------------------------------------------------------------------
28) खालीलपैकी कोणता रोग 'ड' जीवनसत्त्वाच्या अभावी?
स्कर्व्ही
बेरीबेरी
मुडदूस
राताधळेपणा
C. मुडदूस
-----------------------------------------------------------------------------
29) 'जी.एस.आर' हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.
मेंदूचे स्पंदन
हृदयाचे स्पंदन
डोळ्यांची क्षमता
हाडांची ठिसूळता

C. डोळ्यांची क्षमता
-----------------------------------------------------------------------------
30) आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?
'ब-१' जीवनसत्त्व
'ब-४' जीवनसत्त्व
'ड ' जीवनसत्त्व
'के ' जीवनसत्त्व
D. 'के ' जीवनसत्त्व
-----------------------------------------------------------------------------
31) ज्या निरीक्षणात काही घटकांची निरीक्षकाकडून दखलच घेतली जात नाही त्यास काय म्हणतात ?
अपूर्ण निरीक्षण
दुर्निरीक्षण
अनिरीक्षण
यापैकी नाही
A. अपूर्ण निरीक्षण
-----------------------------------------------------------------------------
32) बरोबर उत्तर निवडा. ३०' से .तापमानाचे पाणी भरलेली सीलबंद बाटली अवकाशयानामधून चंद्रावर नेली.
ती चंद्राच्या पृष्ठभागावर ठेउन तिचे झाकण उघडल्याबरोबर आतील पाण्याचे काय होईल?
पाणी उकळेल.
पाणी गोठेल.
ते अतिशीत होईल.
त्याचे H२ व O असे विघटन होईल.
A. पाणी उकळेल.
-----------------------------------------------------------------------------
33) ..........हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.
प्लुटोनिअम
U -२३५
थोरीअम
रेडीअम
A. प्लुटोनिअम
-----------------------------------------------------------------------------
34) पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ........कि.मी.इतकी आहे.
२००
३५०
५००
७५०
D. ७५०

35) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी .......
जठर
यकृत
हृदय
मोठे आतडे
B. यकृत
-----------------------------------------------------------------------------
36) खालीलपैकी भरपूर प्रमाणात 'अ' जीवनसत्वे देणारा पदार्थ.........
सफरचंद
गाजर
केळी
संत्री
B. गाजर
37) जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ...........मुळे होतात.
जीवाणू (bacteria)
विषाणू (virus)
कवक (fungi)
बुरशी
B. विषाणू (virus)
-----------------------------------------------------------------------------
38) खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?
युरिया
नायट्रेट
अमोनिअम सल्फेट
कंपोस्ट
D. कंपोस्ट
-----------------------------------------------------------------------------
39) भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः ......... वापरले जाते.
तुरटी
सोडीअम क्लोराइड
क्लोरीन
पोटॉंशिअम परम्याग्नेट
C. क्लोरीन
-----------------------------------------------------------------------------
40) खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?
कार्डिओग्राफ
स्टेथोस्कोप
थर्मामीटर
अल्टीमीटर
B. स्टेथोस्कोप
-----------------------------------------------------------------------------
41) ...........या किरणांना वस्तुमान नसते.
अल्फा
'क्ष'
ग्यामा
बीटा
C. ग्यामा
42) खालीलपैकी कोणता जीवनसत्त्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते?
'ड' जीवनसत्त्व
'इ' जीवनसत्त्व
'के' जीवनसत्त्व
'ब' जीवनसत्त्व
C. 'के' जीवनसत्त्व
-----------------------------------------------------------------------------
43) कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप........
दगडी कोळसा
कोक
चारकोल
हिरा
D. हिरा
-----------------------------------------------------------------------------
44) हिवतापावरील प्रभावी ऑंषध........
पेनेसिलीन
प्रायमाक्वीन
सल्फोन
टेरामायसीन
B. प्रायमाक्वीन
-----------------------------------------------------------------------------
45) जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो?
कल्शिअम
सोडीअम
कार्बन
क्लोरीन
A. कल्शिअम
-----------------------------------------------------------------------------
46) माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते?
४० टक्के
४ टक्के
१३ टक्के
३१ टक्के
B. ४ टक्के
-----------------------------------------------------------------------------
47) खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता ?
हायड्रोजन
हेलिअम
ऑक्सिजन
कार्बन-डाय-ओक्साइड
A. हायड्रोजन
-----------------------------------------------------------------------------
48) पुढीलपैकी कोणती जीवनसत्त्वे मानवी शर
ीरात तयार होतात ? १)'ब-६' जीवनसत्त्व २)'ड' जीवनसत्त्व ३)'इ' जीवनसत्त्व ४)'के' जीवनसत्त्व
१ व २
२ व ३
२ व ४
१ व ४
C. २ व ४
-----------------------------------------------------------------------------
49) दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्ये महत्त्वाचे ठरते ?
सोडियम
आयोडीन
लोह
फ्लोरीन D. फ्लोरीन
-----------------------------------------------------------------------------

50) लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?
देवी
मधुमेह
पोलिओ
डांग्या खोकला
B. मधुमेह

बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे? -B.चंद्रपूर

राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे? -C. नाशिक

पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? -B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा ‘हरित पट्टा’ म्हणून ओळखले जाते -A. नाशिक

2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती? -B. 7 वी

राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे? -B. धुळे

मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम. (GSM) मधील ‘एस’ म्हणजे__ -D. System

आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित झाला? -C. 2004

बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला? -C. महाराष्ट्र – आंध्रप्रदेश

मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) कोणाचे नाव देण्यात आले आहे? -A. यशवंतराव चव्हाण

 ‘Planned Economy for India’ (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला? -C. एम. विश्वेश्वरैय्या

ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली? -C. कंबोडिया

अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास नुकतीच १०० वर्षे पूर्ण झालीत? -C. स्टोकटोन गुरुद्वारा साहिब

खालील पैकी कोणत्या राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात आले आहे? -C. आंध्र प्रदेश

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच पाकिस्तान भेटीदरम्यान तक्षिला या प्राचीन शहरास भेट दिली, तक्षिला पाकिस्तानातील कोणत्या प्रांतात आहे? -B. पंजाब

नुकतेच कोणत्या देशातील संसदेने १९८४ सालच्या शीख विरोधी दंग्यांना “जाती संहार” (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे? -B. ऑस्ट्रेलिया

2 ते 6 जानेवारी 2013 ह्या कालावधीत कोची (केरळ) येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवसाचे मुख्य अतिथी कोण? -A. राजकेश्वर पुरयाग (Mauritius)

डिसेंबर २०१२ मध्ये आयोजित बारामती (जिल्हा: पुणे) येथे होणार्‍या नाटय़संमेलनाचे अध्यक्षस्थान कोण भूषविणार आहे? -A. डॉ. मोहन आगाशे

World Economic Forum ने जारी केलेल्या आर्थिक विकास सूची मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? -D. 40वा

2012 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणास मिळाला आहे? -C. गुलजार

2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? -D. नंदुरबार

2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? -मुंबई उपनगरे

११व्या योजनेत सर्वाधिक खर्चाच्या पहिल्या ३ क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.
अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक
-B. ब. अ. क.

-----------------------------------------------------------------------------

50) लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?
देवी
मधुमेह
पोलिओ
डांग्या खोकला
B. मधुमेह

कोणत्या कायद्याने मुस्लीमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आला ?
१८१३
१९०९
१९१९
१९३५
उत्तर -१९०९

सन १८४८ - १८५६ या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली?
लॉर्ड लिटन
लॉर्ड कर्झन
लॉर्ड कोलींव्ह
लॉर्ड डलहैसी
उत्तर -- लॉर्ड डलहैसी
......रोजी उठावाचा पहिला भडका बरकापूर येथील लश्करी छावणीत उडाला.?

२७मार्च १८५७
९मे १८५७
१०मे१८५७
११मे१८५७
>>>१०मे१८५७
खालीलपेकी....येथे १८५७ चा उठाव झाला होता?

अलाहबाद
दिल्ली
मद्रास
अयोध्या
 
>>> मद्रास
चैअरी- चोरा घटनेने-----हे आदोलन संपुष्टात आले ?
रोल्ट विरोधी सत्याग्रह
छोडो भारत
असहकार
सविनय कायदेभंग
>> असहकार
 
 
रयतवारी पध्दत सर्वप्रथम कोठे सुरु करण्यात
आली ?
मुंबई प्रांत
बंगाल प्रांत
पंजाब प्रांत
मद्रास प्रांत
>> मद्रास प्रांत
बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे? -B.चंद्रपूर

राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे? -C. नाशिक

पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? -B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा ‘हरित पट्टा’ म्हणून ओळखले जाते -A. नाशिक

2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती? -B. 7 वी

राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे? -B. धुळे

मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम. (GSM) मधील ‘एस’ म्हणजे__ -D. System

आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित झाला? -C. 2004

बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला? -C. महाराष्ट्र – आंध्रप्रदेश

मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) कोणाचे नाव देण्यात आले आहे? -A. यशवंतराव चव्हाण

 ‘Planned Economy for India’ (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला? -C. एम. विश्वेश्वरैय्या

ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली? -C. कंबोडिया

अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास नुकतीच १०० वर्षे पूर्ण झालीत? -C. स्टोकटोन गुरुद्वारा साहिब

खालील पैकी कोणत्या राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात आले आहे? -C. आंध्र प्रदेश

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच पाकिस्तान भेटीदरम्यान तक्षिला या प्राचीन शहरास भेट दिली, तक्षिला पाकिस्तानातील कोणत्या प्रांतात आहे? -B. पंजाब

नुकतेच कोणत्या देशातील संसदेने १९८४ सालच्या शीख विरोधी दंग्यांना “जाती संहार” (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे? -B. ऑस्ट्रेलिया

2 ते 6 जानेवारी 2013 ह्या कालावधीत कोची (केरळ) येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवसाचे मुख्य अतिथी कोण? -A. राजकेश्वर पुरयाग (Mauritius)

डिसेंबर २०१२ मध्ये आयोजित बारामती (जिल्हा: पुणे) येथे होणार्‍या नाटय़संमेलनाचे अध्यक्षस्थान कोण भूषविणार आहे? -A. डॉ. मोहन आगाशे

World Economic Forum ने जारी केलेल्या आर्थिक विकास सूची मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? -D. 40वा

2012 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणास मिळाला आहे? -C. गुलजार

2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? -D. नंदुरबार

2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? -मुंबई उपनगरे

११व्या योजनेत सर्वाधिक खर्चाच्या पहिल्या ३ क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.
अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक
-B. ब. अ. क.

केंद्रीय नियोजन मंडळ खालील पैकी कोणाच्या अधिनस्थ कार्य करते? -D. पंतप्रधान कार्यालय

तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील पैकी कशात घट झाली नाही? -D. किमतींचा निर्देशांक

महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? -B. पालक मंत्री

1936 मध्ये ‘नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा’ असा संदेश कोणी दिला? -B. एम. विश्वेश्वरैय्या

. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले? – भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics, पिंप्री

भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली? -C. 88 वी

घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे? -C. वार्षिक वित्तीय विवरण पत्र

महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता ‘इक्रिसॅट’ (Icrisat) तंत्र अवलंबिले जाते? -D. भुईमूग

. खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे? -B. मालदांडी -35-1

भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली? -D. 1966 – 67

 देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण? -D. गोविंद वल्लभ पंत (1957)

खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते? -A. सूर्यफूल

2011 चा ‘साहीत्य अकादमी ‘ चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला? -A. वार्‍याने हालते रान

कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील ‘महाविभाजन वर्ष’ म्हणतात? -D. 1921

 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे? -A. 925

पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ___ असे करण्यात आले. -B. रायगड

 “स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन” हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते? -C. मार्गदर्शक तत्त्वे

ठक्कर बाप्पा यांनी __ या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे? -B. आदिवासी कल्याण

__ यांनी रत्नागिरी येथे ‘पतित पावन मंदिर’ बांधले. -C. स्वातंत्र्यवीर सावरकर

अमरावती येथे सन १९३२ मध्ये ‘श्री शिवाजी शिक्षण संस्थे’ची स्थापना कोणी केली? -A. डॉ. पंजाबराव देशमुख

__ हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला. -B. सार्वजनिक सत्यधर्म

. खालील पैकी कोणास ‘काळकर्ते परांजपे’ म्हणून ओळखले जाते? -A. रघुनाथराव परांजपे

 “आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील ” हा निबंध __ यांनी लिहिला. -A. गोपाळ गणेश आगरकर

खालील पैकी कोणी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ चे अध्यक्ष पद भूषविले होते? -B. शाहू महाराज

 ‘सब भूमी गोपाल की’ व ‘जय जगत’ या घोषणांचे व त्यामागील विचार धारेचे श्रेय __ यांना जाते. -C. विनोबा भावे

 ‘भारतीय सामाजिक परिषदे’ च्या स्थापनेचे श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली? -A. 1887

संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा ‘आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार’ या वर्षी कोणाला जाहीर झाला आहे? -B. यमुनाबाई वाईकर

शालेय स्तरावर संगणकामार्फत शिक्षण देण्याच्या हेतूने खालील पैकी कोणती योजना सुरु करण्यात आली? -A. B. विद्यावाहीनी

भारताचे पहिले विज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? -B. 1958

 ‘ Y2K ‘ ही संगणक क्षेत्रातील समस्या कोणत्या वर्षाशी संबंधित होती? -B. 2000

. I.C.T. ही शाखा म्हणजे __ -B. Information Communication Technology

इंदिरा पॉइंट काय आहे? -B. भारताचे दक्षिण टोक

127.0.0.1 ह्या I.P Address ला ____ I.P Address म्हणतात. -B. Loop Back

Java Script हे product या कंपनीचे आहे. -B. Net Scape

कोणी १९०१ साली बोलपूर मध्ये ‘शांतीनिकेतन’ ची स्थापना केली? -B. रवींद्र नाथ टागोर

 ‘राष्ट्रासभे’ ची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? -A. लॉर्ड डफरीन

खालील पैकी कोण ‘राष्ट्रसभे’ च्या पहिल्या अधिवेशनास हजर नव्हते? -D. महात्मा गांधी

भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? -B. जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर

 ‘वंदे मातरम’ हे वृत्तपत्र अरविंद घोष चालवीत होते, तर त्यांचे बंधू बारीन्द्र घोष __ हे वृत्तपत्र चालवीत. -C. युगांतर

१९१९ साली भरलेल्या अखिल भारतीय खिलापत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? -B. महात्मा गांधी

खालील पैकी कोणी देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढवून घेतला होता? -A. लॉर्ड लिटन

आपण समाजवादी असल्याचे कॉंग्रेस च्या कोणत्या अध्यक्षाने स्पष्टपणे जाहीर केले होते? -A. पंडित नेहरू

आंध्र राज्य हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले? -A. 1953

. चीन ने भारतावर हल्ला केला, त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? -B. व्ही. के. कृष्ण मेनन

. कोणत्या खेळात भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवले? – C. रेसलिंग (wrestling)

धारा ३७१ कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ? – B. महाराष्ट्र व गुजरात

मिठाचा कायदा मोडून महात्मा गांधीजींनी सुरू केलेली चळवळ? -D. सविनय कायदेभंग चळवळ

खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? (By Length) -A. NH7

कला व कलेचा प्रचार करण्यासाठी १९५४ मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती? -A. ललित कला अकादमी

YCMOU ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? -C. 1989

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवित आहे? -D. सुकन्या

. नवी दिल्ली येथील ऐजाबाद बाग सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते? -A. शालीमार गार्डन

या पैकी कोणत्या बेटाचे नाव स्पॅनिश भाषेतील जमीनीवर आढळणार्‍या कासवांच्या नावावरून ठेवले गेले होते? -B. गेलापॅगोस

कॉम्प्यूटरमध्ये वापरल्या जाणार्‍या संचार नियमांना काय म्हटले जाते? -B. प्रोटोकॉल

हिमाचल प्रदेशात कोणता सण देशातील इतर स्थानांपेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो? -B. दसरा

2001 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला संयुक्त राष्ट्र शांतिदूत नियुक्त केले गेले होते? -C. विजय अमृतराज

 पूर्वी घाटातील सर्वोच्च शिखर अर्मा कोंडा कोणत्या भारतीय राज्यात आहे? -B. आंध्र प्रदेश

भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी कोणती? -A. नर्मदा

जीआयएफ (GIF) चा विस्तार काय आहे? -B. ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट

हिमरू कला भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? -A. कर्नाटक

कोणते भारतीय नृत्य ‘सादिर नाच’ (Sadir Dance) या नावाने प्रसिद्ध होते? -A. भरतनाट्यम

बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध असलेले स्थान तवांग हे कोणत्या राज्यात आहे? -A. अरुणाचल प्रदेश

राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो? -C. अहिल्याबाई होळकर

भोपाळ वायुदुर्घटना ______या वर्षी घडली होती. -D. 1984

Blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक _____ यांनी लिहिले आहे. -C. सरला बेन

जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो? -C. 24 नोव्हेंबर

 ‘ज्ञानवाणी’ हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे? -A. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? -B. वैनगंगा

राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरु करण्यात आली? -D. 2 जुलै 2012

महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर _____म्हणून साजरा करते. -A. सामाजिक न्याय दिन

प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले आहेत? -B. 13वे

लंडन ऑलंपिक २०१२ मध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकलीत? -C. 6

Senkaku Islands चा वाद कोणत्या दोन राष्ट्रां दरम्यान आहे? -C. चीन व जपान

मुंबईतील व्हिक्टोरिया गार्डनचे नामकरण कोणत्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या नावावरुन केले गेले? -B. जिजामाता

या पैकी कॉम्प्यूटर मधील मेमरी लोकेशन कोणते आहे? -D. रजिस्टर

कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे? -B. सिक्किम

शिप्रा नदीच्या उपनद्या सरस्वती व खान कोणत्या शहरात आहेत? -B. इंदूर

एनएम इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्यूटर कंपनीला आता कोणत्या नावाने ओळखले जाते? -D. इंटेल

फॉस्बरी फ्लॉप’ कोणत्या ऍथलिटिक खेळाशी संबंधित आहे? -A. उंच उडी

पश्चिम बंगाल येथे बेलूर मठाची स्थापना कोणी केली होती? -A. स्वामी विवेकानंद

संयुक्त राष्ट्र २० जून हा दिवस कोणत्या स्वरूपात साजरा करते? -B.वर्ल्ड रिफ्यूजी डे

भारतातील कोणते ठिकाण प्रवासी पक्षांसाठी प्रसिद्ध आहे जेथे त्यांचा मृत्यु होतो? -D. जतिंगा

. ऍडमिरलस्‌ ,झेब्राज्‌ व मोनार्कज्‌ या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत? -C. फुलपाखरु

टिहरी बांध कोणत्या नदीवर बनलेला आहे? -B. भागीरथी

कोणत्या व्यवसायातील लोकांना ‘हिप्पोक्रेटिक शपथ’ घ्यावी लागते? -B. चिकित्सक

लाहोर द्वार कोणत्या प्रख्यात स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार आहे? -B. लाल किल्ला

 झेरॉक्स कॉर्पोरेशनने लोकल एरीया नेटवर्कसाठी कोणत्या प्रोटोकॉलचा विकास केला होता? -B. ईथरनेट

डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन लॅबोरेटरी कोठे आहे? -C. देहरादून

अर्जुन, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरविण्यात आलेला भारतीय टेनिस खेळाडू कोण? -C. लिएंडर पेस

पटचित्र भारताच्या कोणत्या राज्यातील लोक चित्रकला आहे? -B. ओरिसा

या पैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळू शकते? -D. व्हिटॅमिन सी

1947 मध्ये हैदराबाद संस्थानाशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची नियुक्ती केली होती? -A. के.एम. मुंशी

. खालील पैकी कोणते राज्य उत्तराखंड च्या सीमेला लागून आहे? -B. हिमाचल प्रदेश

स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते? -A. मौलाना अबुल कलाम आझाद

अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा हिस्सा आहे? -C. कुतुब मीनार

. ऑस्ट्रेलिया विरूध्द कसोटी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? -B. विनू मंकड

परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते? -D. राष्ट्रपती

. कुंजूराणी देवी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? -A. वेटलिफ्टींग

या पैकी कोणते वन्यपशु उद्यान माथंगुरी या नावाने देखील ओळखले जाते? -D. मानस वाघ राखिव उद्यान

स्मार्टसूट हे पॅकेज कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे? -C. र्लोटस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन

 क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरूवात झाली होती? -A. भारत छोडो आंदोलन

या पैकी कोणता फॉरमॅट कम्प्यूसर्व्ह द्वारे बनवलेला पिक्चर फाइल फॉरमॅट आहे? -B. जिफ (GIF)

भारतीय संविधानातील कलम ५० च्या अंतर्गत काय प्रावधान आहे? -A. न्याय पालिका व कार्यपालिका यांचे विभाजन

भारताच्या कोणत्या व्हाइसरॉयने पोर्ट ब्लेयरची स्थापना केली होती? -D. लॉर्ड मेयो

गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे? -A. आंध्र प्रदेश

BRIC देशांच्या गटात C या नावापासून सुरू होणारा देश कोणता? -A. चीन

आशियातील ताज्या पाण्याचा सर्वांत मोठा तलाव कोणता? -A. वूलर तलाव

सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे? -B. केरळ

 जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? -A. गुजरात

सध्याच्या लोकसभे तील विरोधी पक्ष नेते म्हणून ___ यांचा उल्लेख करावा लागेल. -C. सुषमा स्वराज

जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे? -A. राजस्थान

हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे? -B. बियास

जम्मू काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प __नदीवर आहे. -C. चिनाब

माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे? -A. अरवली

भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे? -D. तिरुवनंतपुरम

शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे? -A. कावेरी

कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow’s Sanctuary) स्थापन्यात येणार आहे? -B. मध्य प्रदेश

__ हा देशातील भारतरत्‍न नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. -D. पद्‍म विभूषण

1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद ___ ह्यांनी भूषविले. -A. राजर्षी शाहू महाराज

इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत? -A. सेवा

.__ ह्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात. -D. औरंगाबाद

जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक __ नियम लागू होतो. -C. तिसरा

दुधात __ ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते. -D. शर्करा

अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्‍मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे? -A. केरळ

राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे? -B. 368

गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते? -B. लोकसंख्या

आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या __ ह्या संस्थेचे शुभचिंतक होते. -D. शारदा सदन

अतिरिक्त मद्यपानाने __ ची कमतरता जाणवते. -A. थायामिन

हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे? -A. रांची

. फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे? -D. जळगाव

_ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. -B. संगमरवर

1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत? -A. मणि भवन

भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते? -B. आयएनएस गरुड

कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे? -A. सिंक्रोनस डायनॅमिक रॅम

मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत? -B. लक्षद्वीप

 कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे? -C. सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल

भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? -B. १२ लाख चौ.कि.मी.

नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार __ -B. दख्खनचे पठार

महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? -D. मध्य प्रदेश

महाराष्ट्राच्या ___ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? -C. उत्तरे

परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. -B. निर्मळ रांग

 ‘V’ आकाराची दरी कशामुळे तयार होते? -A. नदीचे अपघर्षण

लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत? -D. किन्हाळा

दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे? -D. Lignite

बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? -D. औरंगाबाद

Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो? -B. पाचगणी

. कोणत्या व्यक्तीला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे? -A. मेरी क्यूरी

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या लोगोवर या पैकी कशाचे चित्र आहे? -B. धनेश

नॅस्डॅक मधे प्रवेश मिळवणार्‍या प्रथम भारतीय कॉम्प्यूटर कंपनी कोणती? -B. इन्फोसिस टेक्नोलॉजी लिमिटेड

हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? -B. आसाम

. यलम्मा, महाकाली, मैसम्मा, पोचम्मा आणि गुंडम्मा या देवतांची पूजा कोणत्या सणादिवशी केली जाते? -B. बीहु

पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? -C. मणिपूर

. स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण? -D. जी.एम.सी. बालयोगी

भारतीय घटने नुसार कलम 199 काय आहे? -A. धन विधेयकाची व्याख्या

भारतातील सर्वांत जूनी आयआयटी कोठे आहे? -B. खरगपूर

कॉम्प्यूटरच्या भाषेत ‘CAD’ चा अर्थ काय आहे? -A. कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन

प्रजासत्ताक दिनी सैन्यदलांची मानवंदना कोण स्वीकारतो? -A. राष्ट्रपती

कोणाच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकरने आपली टेस्ट क्रिकेट कारकिर्द सुरु केली होती? -A. के. श्रीकांत

कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात ‘सालूनो’ म्हटले जाते? -A. रक्षा बंधन

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता? -B. मरियाना गर्ता

श्यामाप्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते? -B. भारतीय जन संघ

किशोरी आमोणकर कोणत्या घराण्याशी संबंधित आहेत? -D. जयपुर

कानपुर मेमोरियल चर्च’ कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ बनवले गेले होते? -B. १८५७ च्या मृत इंग्रज सैनिकांसाठी

गोवरी’ कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे? -D. राजस्थान

असेट इंटरनॅशनल हा कोणत्या संस्थानाचा तंत्रज्ञान प्रशिक्षण विभाग आहे? -D. ऍप्टेक लिमिटेड

भारतीय राज्य घटनेतील धारा ३४५-३५१ कशाशी संबंधित आहेत? -A. अधिकृत भाषा

राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्था कोठे आहे? -D. गुरगाव

घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते? -C. दुर्गा

ग्रेट बॅरियर रीफ’ कोणत्या महासागरात आहे? -C. प्रशांत महासागर

या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे? -C. शुक्र

झिरोग्राफीचा संशोधक कोण? -A. चेस्टर चार्ल्सट्न

कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत? -A. गोदावरी

या पैकी कोणती भारतीय भाषा सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी एक आहे? -B. तामिळ

भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते? -A. आसाम

जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत? -C. मणिपुरी

भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे? -B. महाराष्ट्र

. मोठा पांडा कोणत्या संस्थेचे मानचिन्ह आहे? -A. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर

भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना पहिल्यांदा कोर्टाद्वारे समन्स जारी करण्यात आले होते? -C. पी.व्ही. नरसिंहराव

सन 1931 मध्ये इंडियन नॅशनल सायन्स एकेडमीची स्थापना कोणी केली? -B. मेघनाद साहा

खालीलपैकी कोणत्या धातूशी पार्‍याचा संयोग होत नाही? -B. लोह

. कॉम्प्यूटरच्या क्षेत्रात ‘एफएलओपी’चे विस्तृत रूप काय आहे? -C. फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स पर सेकंड

इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्‍यांद्वारे साजरा केला जातो? -D. आंध्र प्रदेश

ढाका येथील नवाब सलीमुल्लाने 1906 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? -D. मुस्लिम लीग

 ‘मालाबार प्रिन्सेस’ कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? -D. एअर इंडियाचे आंतरराष्ट्रीय उड्डाण भरणारे प्रथम विमान

. अशियातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे? -D. गोवा

यातील कोणता अवयव एंडोक्राइन आणि एक्सोक्राइन ग्रंथींचे कार्य करते? -C. स्वादुपिंड

कलमकारी कोणत्या राज्यातील वैशिष्ठ्यपूर्ण ‘हस्तशिल्प’ कला आहे? -C. आंध्रप्रदेश

. कोणत्या प्रकारच्या जीवांना फुफ्फुस नसते? -B. मासे

. व्हाइट टॉवर आणि लेटाइन टॉवर कोणत्या स्मारकाचे भाग आहेत? -A. टॉवर ऑफ लंडन

वि दा सावरकर यांना कोणत्या तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगायला ठेवले होते? -B. सेल्यूलर जेल

बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली होती? -A. पंडित मदनमोहन मालविय

भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीत चारबाघ रेल्वे स्टेशन आहे? -C. लखनौ (U. P.)

बंगालच्या एशियाटीक सोसायटीचे संस्थापक कोण होते? -C. सर विल्यम्स जॉन्स

पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे? -C. अरूणाचल प्रदेश

कॉम्प्यूटरच्या कोणत्या फाइलचे एक्सटेंशन ‘bmp’ असते? -A. बिटमॅप फाइल

पायोली एक्सप्रेस’ या नावाने कोणती भारतीय ऍथलीट प्रसिद्ध आहे? -D. पी.टी. उषा

 या पैकी कोणत्या पदार्थाचे रासायनिक चिन्ह ‘Hg’ आहे? -A. पारा

यापैकी कॉम्प्यूटरच्या कोणत्या भाषेला गणितीय संकल्पनांना समजण्यासाठी विकसित केले आहे? -A. लोगो

वेबसाईटच्या नावाआधी असलेले HTTP कशाचा संक्षेप आहे? -A. हायपर टेक्स्ट ट्रांसफर प्रोटोकॉल

वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? -C. महाराष्‍ट्र

यापैकी कोणता धातू लोखंडापेक्षा कठीण आहे? -A. निकेल

कॉम्प्यूटरम ध्ये ‘ए एस सी आय आय’ (ASCII) याचा अर्थ काय आहे? -A. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज

भारतात अंधांसाठी सन 1887 मध्ये पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आली? -B. अमृतसर

. खालीलपैकी कशाचे मोजमाप रिम्स किंवा कॅलिपरने घेतले जाते? -C. कागद

लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते? -B. हिमाचल प्रदेश

महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मुळ नाव कोणते? -C. शेगाव

फिग्रीन ऑफ गोरा देव’ ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?(tribal horse God) -A. गुजरात

कोणते सॉफ्टवेअर वापरल्यास उच्चस्तरीय कॉम्प्युटर भाषेस एक्झिक्युटेबल मशीन इन्स्ट्रक्शन्स मध्ये बदलता येते? -A. कंपायलर

पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? -D. राजस्थान

कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे? -B. सिक्किम

इसाक पिटमॅनने कशाचा शोध लावला? -D. शार्टहँड

झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे? -D. मध्य प्रदेश

कॉम्प्यूटरच्या रॉममधील (ROM) स्थायी रूपात सुरक्षित कॉम्प्यूटर प्रोग्रामचे नाव काय आहे? -C. फर्म वेयर

. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? -B. १२ लाख चौ.कि.मी.

नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार __ -B. दख्खनचे पठार

महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? -D. मध्य प्रदेश

महाराष्ट्राच्या ___ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? -C. उत्तरे

. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. -B. निर्मळ रांग

 ‘V’ आकाराची दरी कशामुळे तयार होते? -A. नदीचे अपघर्षण

. लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत? -D. किन्हाळा

दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे? -D. Lignite

बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? -D. औरंगाबाद

. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो? -B. पाचगणी

कोणत्या व्यक्तीला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे? -A. मेरी क्यूरी

. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या लोगोवर या पैकी कशाचे चित्र आहे? -B. धनेश

नॅस्डॅक मधे प्रवेश मिळवणार्‍या प्रथम भारतीय कॉम्प्यूटर कंपनी कोणती? -B. इन्फोसिस टेक्नोलॉजी लिमिटेड

हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? -B. आसाम

यलम्मा, महाकाली, मैसम्मा, पोचम्मा आणि गुंडम्मा या देवतांची पूजा कोणत्या सणादिवशी केली जाते? -B. बीहु

पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? -C. मणिपूर


स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण? -D. जी.एम.सी. बालयोगी

भारतीय घटने नुसार कलम 199 काय आहे? -A. धन विधेयकाची व्याख्या

भारतातील सर्वांत जूनी आयआयटी कोठे आहे? -B. खरगपूर

कॉम्प्यूटरच्या भाषेत ‘CAD’ चा अर्थ काय आहे? -A. कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन

VAT कर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते? -B. हरियाणा

. भारतात VAT कर प्रणाली लागू करण्याची प्रथम शिफारस राष्ट्रीय विकास परिषद ने केव्हा केली होती? -A. 1956-57

. महाराष्ट्रात VAT कर प्रणाली कधी लागू करण्यात आली? -B. 1 एप्रिल 2005

घाउक किंमत निर्देशांक हा कमीत कमी किती कालावधी साठी काढला जातो? -A. 1 आठवडा

खालील पैकी चलन वाढीचे कोणते कारण मागणीच्या बाजूचे आहे? -A. तुटीचा अर्थ भरणा

घाउक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष बदलविण्याची शिफारस __ अध्यक्षते खालील कार्य गटाने केली. -D. अभिजित सेन

पहिल्या पंचवार्षिक योजनेत __ मध्ये वाढ झाली नाही. -D. किंमतींचा निर्देशांक

तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत __ मध्ये घट झाली नाही. -D. किंमतींचा निर्देशांक

कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात? -C. सातवी

केंद्रीय नियोजन मंडळ कोणाच्या अधिनस्थ कार्य करते? -D. पंतप्रधान कार्यालय

भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे? -B. मध्य प्रदेश

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? -C. नंदुरबार

कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते? -A. केरळ

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? -B. 1945

व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी पास केला? -C. लॉर्ड लिटन

 ‘बंदी जीवन’ ह्या क्रांतीकारकांना स्फूर्तीदायी ठरलेल्या पुस्तकाचे लेखन कोणी केले? -D. सचिंद्रनाथ संन्याल

 ‘टिळक स्कूल ऑफ पॉलीटीक्स’ ची स्थापना कोणी केली होती? -B. लाला लजपतराय

आजतागायत किती क्रिकेटपटूना राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे? -A. दोन

संगणकीय परिभाषेत BITS म्हणजे काय? -B. Binary Digits

लोकसभे वर व राज्य सभेवर महाराष्ट्रा तून अनुक्रमे किती प्रतिनिधी निवडले जातात? -B. 48 व 19

1837 वर्षी कोणी Land Holders Association ही संघटना स्थापन केली -B. द्वारकानाथ टागोर

. शाहु महाराजांनी शाहुपुरी ही बाजारपेठ कोणत्‍या वर्षी वसविली? -D. 1895

. ईस्ट इंडिया असोसिएशन ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? -B. 1866

डॉ बाबासाहेब अंबेडकर यांनी ‘बहिष्क़त हितकरणी सभेची स्थापना केंव्हा केली? -A. 1924

राजर्षी शाहु महाराजांनी ‘क्षाञ जगतगुरू’ मठाचे मठाधिपती म्हणुन कोणाची नेमणुक केली? -B. सदाशिव लक्ष्मण पाटील

पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? -D. गणेश वासुदेव जोशी

भारताच्या फाळणीची योजना कुणी जाहीर केली? -B. लॉर्ड माउंट बॅटन

मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? -D. 1884

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनीधी हजर होते? -C. 72

स्टोरी ऑफ बार्डोली हा ग्रंथ कोणी लिहिला? -D. महादेव देसाई

खालीलपैकी कोण ‘विकिपिडीया’ ह्या सर्वात मोठ्या ऑनलाईन संदर्भ ग्रंथाचे संस्थापक मानले जातात? -B. जिमी बेल्स

. 2012 चे अलिप्त राष्ट्र संघटनेचे (NAM) संमेलन कोणत्या देशात पार पडले? -B. इराण

 ‘MGNREGA’ अंतर्गत देशात सर्वाधीक मजूरी कोणत्या राज्यात दिली जाते? -C. हरीयाणा

Earn While You Learn ही अभिनव योजना नोव्हेंबर 2012 मध्ये कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरु केली आहे? -A. पर्यटन मंत्रालय

भारताच्या महत्वाकांक्षी ‘राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियाना’ ला कोणाचे नाव देण्यात आले आहे? -B. पं. नेहरू

World Kidney Day कधी साजरा केला जातो? -C. मार्च 14

अभिनेता विक्रम गोखले यांना कोणत्या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे? -C. अनुमती

यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटास जाहीर झाला आहे? -D. इन्वेस्टमेंट

राजीव ऋण योजना ही कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने नुकतीच सुरु केली आहे? -A. गृह व शहरी विकास मंत्रालय

रुग्णांच्या दातांचे परीक्षण व उपचार करण्या साठी दंतवैद्यक कोणत्या आरशाचा उपयोग करतात? -A. अंतर्वक्र

कोणते उपकरण ‘परस्पर सामान्य अनुमान’ तत्वावर कार्य करते? -B. ट्रान्स फॉर्मर

 ‘इलेक्ट्रोन व्होल्ट’ eV (Electron volt) हे कशाचे एकक आहे? -A. ऊर्जा

कोणता आम्ल पदार्थ लाकडी भुशापासून तयार केला जातो? -A. ऑक्सोलिक आम्ल

खालील पैकी कोणता कॅल्शियम कार्बोनेट चा प्रकार आहे? -C. संगमरवर

लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार ___ हा असतो. -C. रॉट आयर्न

मधुमेह ___ ह्या द्रव्याच्या कमतरते मुळे होतो. -C. इन्सुलिन

खालील पैकी कशातील ‘क’ जीवनसत्व बाष्पनशील नाही? -D. आवळा

सार्स हा रोग __ वर परिणाम करतो. -श्वसनक्रिया

यूनिक्स कॉम्प्यूटर सिस्टममधे कोणता ब्राउजर ‘टेक्स्ट-ओन्ली’ ब्राउजर आहे? -A. लिंक्स

खालीलपैकी कोणती संस्था / मंडळ संवैधानीक दर्जा प्राप्त असलेली आहे ?
A. राष्ट्रीय विकास परिषद           B. नियोजन मंडळ          C. वरील दोन्ही D.दोन्हीही नाहीत
Answer D. दोन्हीही नाहीत

भारतीय नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते ?
A. मोरारजी देसाई     B. पी. सी. महालबोनीस      C. पंडीत जवाहरलाल नेहरू    D.गुलझारीलाल नंदा
Answer D. गुलझारीलाल नंदा

. दहावी पंचवार्षीक योजना कोणत्या वर्षी संपुष्टात आली ?
A. 2002                        B. 2005                        C. 2007                        D. 2010
Answer C. 2007

कोणत्या फ्रेंच शब्दावरून ' बजेट ' ही संज्ञा तयार करण्यात आली ?
A. बुगेट            B. बुके C. बजेटो           D. बुगोटा
Answer बुगेट

मार्च 2012 चा विचार करता महाराष्ट्रात किती नगरपंचायती आहेत ?
A. 7                  B. 221              C. 5                  D. 35
Answer C. 5

भामरागड - चिरोली - गायखुरी या डोंगर रांगा महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेजवळ आहेत?
A. उत्तरेकडील       B. दक्षिणेकडील            C. पूर्वेकडील         D.पश्चिमेकडील
Answer C. पूर्वेकडील

2010 -11 ह्या वर्षी महाराष्ट्राचा देशांतर्गत स्थूल उत्पन्नातील वाटा किती टक्के होता?
A. 21.2 %         B. 35.9 %         C. 8.7 %                       D. 14.9 %
Answer D. 14.9 %

. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर ____________ आहे .
A. 74 %                        B. 65 %                        C. 82.9 %                     D. 99.0 %
Answer C. 82.9 %

2011 च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर ____________ आहे .
A. 74 %                        B. 62 %                        C. 82.9 %                     D. 85 %
Answer A. 74 %

' भारताचा मानव विकास अहवाल ' 2011 नुसार भारताचा मानव विकास निर्देशांककिती आहे ?
A. 0.572                       B. 0.467                       C. 0.815           D. 0.927
Answer B. 0.467

 

भारताचा मानव विकास अहवाल 2011 नुसार महाराष्ट्राचा मानव विकासनिर्देशांकानुसार देशात कितवा क्रमांक आहे ?
A. पहिला     B. पाचवा           C. दहावा           D. विसावा
Answer B. पाचवा

'रोजगार हमी योजना' राबविणारे देशातील पहिले राज्य / केंद्रशासीत प्रदेश कोणता ?
A. महाराष्ट्र   B. गुजरात          C. लक्षद्वीप         D. उत्तरप्रदेश
Answer A. महाराष्ट्र

2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांकलागतो ?
A. पहिला     B. दुसरा            C. तिसरा     D. पाचवा
Answer B. दुसरा

121. HIV विषाणूचा जनुकीय पदार्थ ______________ आहे.
A. RNA             B. DNA             C. प्रथिने     D. कोणताही नाही
Answer A. RNA

122.मानवी शरीरात किती खनिजे असतात ?
A. 18                B. 24                C. 58                D. 202
Answer B. 24

123. ____________ पासून प्लॅस्टर ऑफ पॅरीस बनवतात .
A. धुण्याचा सोडा            B. जिप्सम    C. मोरचूद    D. बॉक्साईट
Answer B. जिप्सम

124. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते ?
A. हर्टझ्‌                        B. अम्पियर   C. वॅटस्            D. डेसीबेल
Answer D. डेसीबेल

125. खालीलपैकी कोणता पर्याय वेबजाल हुडक्या(Web browser) नाही ?
A. गुगल क्रोम        B. नेटस्केप नेव्हीगेटर        C. मोझीलाफायरफॉक्स            D. एच.टी एम एल
Answer D. एच.टी एम एल

126. 'इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटेऑरॉलॉजी' कोणत्या शहरात आहे ?
A. नाशीक          B. नागपूर    C. मुंबई            D. पुणे
Answer D. पुणे

127. मोटारबोट व विमानाची गतीमानता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचावापर केला जातो ?
A. टेलीस्कोप        B. स्फेरोमीटर        C. टॅकोमीटर         D. व्हिस्कोमीटर
Answer C. टॅकोमीटर

128. भारतातील कोणत्या शहरास 'इलेक्ट्रॉनिक्स शहर' म्हणतात ?
A. बेंगलोरु          B. हैद्राबाद          C. नोएडा           D. पुणे
Answer A. बेंगलोरु

129. काक्रापारा अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र         B. गुजरात          C. राजस्थान        D. उत्तरप्रदेश
Answer B. गुजरात

पहिले अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातकोणत्या शहरात पार पडले ?

A. मुंबई            B. आळंदी           C. सांगली           D. नाशीक

Answer D. नाशीक

 

पहिल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ____ यांची तरस्वागताध्यक्ष पदी ___  होते

A. छगन भुजबळ , डॉ. सदानंद मोरे                B. डॉ. सदानंद मोरे , छगनभुजबळ

C. वसंत आबाजी डहाके , पृथ्वीराज चव्हाण          D. डॉ. सदानंद मोरे , वसंतआबाजी डहाके

Answer B. डॉ. सदानंद मोरे , छगन भुजबळ

  

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी नवीनीकरण विकास मिशन ( JNNURM ) योजनेसाठीसन 2010 वर्षाकरीता महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळाले ?

A. तीन       B. पाच       C. दहा       D. वीस

Answer B. पाच

 

राष्ट्रीय ( नागरी ) जल पुरस्कारांमध्ये _________ ला राष्ट्रीय स्तरावरचा पहिल्याक्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला .

A. पनवेल नगरपालीका ( जि. रायगड )              B. नवी मुंबई नगरपालीका

C. अमरावती नगरपालीका                      D. मलकापूर नगरपंचायत ( जि.सातारा )

Answer D. मलकापूर नगरपंचायत ( जि. सातारा )

 

राष्ट्रीय स्तरावरचा दुस‍र्या क्रमांकाचा राष्ट्रीय ( नागरी ) जल पुरस्कार______________ ला प्रदान करण्यात आला .

A. अमरावती महानगरपालिका B. पिंपरी चिंचवड महानगरपालिका C. मुंबई महानगरपालिका D. नागपूरमहानगरपालिका

Answer A. अमरावती महानगरपालिका

 

अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी ' जागतिक आर्थिक परिषद ' नोव्हेंबर 2011 मध्येकोठे पार पडली ?

A. मुंबई            B. पुणे       C. बेंगलोर          D. दिल्ली

Answer A. मुंबई

 

अलीकडेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने खालीलपैकी कोणत्या ठिकाणांवर महानगरपालिकास्थापण्यास मंजूरी दिली आहे ? ( निकष : तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या )

A. लातूर , निफाड           B. लातूर , चंद्रपूर           C. बुलढाणा ,चंद्रपूर         D. बुलढाणा , लातूर

Answer B. लातूर , चंद्रपूर

 

 

राज्यात समता प्रस्थापित करण्यासाठी किती विशेष न्यायालये स्थापण्याचा निर्णयघेण्यात आला आहे ?

A. दोन       B. सहा       C. पंचवीस          D. साठ

Answer B. सहा

स्पष्टीकरण : प्रत्येक महसूल विभागात एक याप्रकारे 6 विशेष न्यायालये उभारली जाणार .

 

1 जानेवारी 2012 पासून महाराष्ट्रातील पोलीस पाटीलांचे मानधन किती आहे ?

A. 800 रु. दरमहा           B. 2000 रु. दरमहा    C. 3000 रु. दरमहा    D. 5000 रु. दरमहा

 

Answer C. 3000 रु. दरमहा

 

' मराठी साम्राज्यातील नाणी व चलन ' ह्या निबंधाचे लेखन कोणी केले ?

A. रा. गो. भांडारकर   B. न्यायमुर्ती रानडे          C. लोकमान्य टिळक        D.सुधारक गो. ग. आगरकर

Answer B. न्यायमुर्ती रानडे

 

.' वेदांग ज्योतीष ' हा प्रबंध कोणत्या राजकीय नेत्याने / समाजसुधारकाने लिहीला ?

A. गोपाळ गणेश आगरकर          B. लोकमान्य टिळक  C. न्यायमुर्ती रानडे    D.महात्मा फुले

 

Answer B. लोकमान्य टिळक

 

' नारायण श्रीपाद राजहंस ' यांना ___________________ नावानेही लोकप्रियतामिळाली होती ?

A. बालगंधर्व         B. कुमारगंधर्व       C. सवाईगंधर्व        D. राजगंधर्व

Answer A. बालगंधर्व.

 

सन 1848 मध्ये महात्मा फुलेंनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्याकोणत्या भागात सुरु केली होती ?

A. वेताळ पेठ        B. रास्ता पेठ        C. रविवार पेठ       D. बुधवार पेठ

Answer D. बुधवार पेठ

 

महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर निष्प्राण होत चाललेल्या सत्यशोधक चळवळीला संजीवनीदेण्याचे कार्य कोणत्या समाजसुधारकाने केले होते ?

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर    B. विठ्ठल रामजी शिंदे  C. छत्रपती शाहूमहाराज            D. कर्मवीर भाऊराव पाटील

Answer C. छत्रपती शाहू महाराज

 

' संततीनियमना ' वर तत्कालीन काळात , काळाच्या खूप पुढे जाऊन दूरदर्शीपणेपरखडपणे विचार मांडण्याचे धाडस खालीलपैकी कोणी दाखविले होते ?

A. महात्मा फुले      B. महर्षी वि. रा. शिंदे        C. महर्षी धों. के. कर्वे         D.रघुनाथ धों. कर्वे

Answer D. रघुनाथ धों. कर्वे

 

कुष्ठरोग्यांसाठी खालीलपैकी कोणी विशेष कार्य केले होते ?

A. विनोबा भावे       B. डॉ. शिवाजीराव पटवर्धन    C. डॉ. पंजाबरावदेशमुख            D. अच्युतराव पटवर्धन

Answer B. डॉ. शिवाजीराव पटवर्धन

 

अमरावती येथे ' श्रद्धानंद छात्रालय ' कोणी सुरु केले होते ?

A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन          B. डॉ. पंजाबराव देशमुख            C. भाईबागल        D. विनोबा भावे

Answer B. डॉ. पंजाबराव देशमुख

 

' ..... जेव्हा माणूस जागा होतो', हे स्वतःच्या अनुभवावर आधारित पुस्तक कोणी लिहिले?

A. अनुताई वाघ      B. गोदावरी परुळेकर         C. दुर्गाबाई भागवत         D. प्रा. गं. बा. सरदार

Answer B. गोदावरी परुळेकर

 

' भावार्थसिंधु ' चे लेखन कोणी केले ?

A. भाऊ दाजी लाड     B. विष्णु बुवा ब्रम्हचारी       C. न्यामुर्ती रानडे          D. लोकहितवादी

Answer B. विष्णु बुवा ब्रम्हचारी

 

पिकांच्या मुळाची वाढ जमिनीच्या कोणत्या स्तरात चांगली होते ?

A. 0 ते 60 सेंमी             B. 15 ते 30 सेंमी            C. 25 ते 40सेंमी            D. 50 ते 100 सेंमी

Answer A. 0 ते 60 सेंमी

 

पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त खत कोणते ?

A. कॅल्शियम        B. स्फुरद           C. नत्रयुक्त         D. पोटॅश

Answer C. नत्रयुक्त

‍‍कोणत्या पिकाची लवकर वेचणी किंवा कापणी करतात ?

A. कापूस     B. बाजरी     C. मोहरी     D. करडई

Answer A. कापूस

 

हरित क्रांतीमुळे कोणत्या वर्षी उत्पादन वाढले ?

A. 1965                        B. 1968                        C. 1974                        D. 1978

Answer B. 1968

 

महाराष्ट्रात रब्बी हंगामात कोणत्या पिकाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते ?

A. भुईमुग          B. मका      C. हरभरा           D. तूर

Answer D. तूर

 

भारतीय शेतीचे वैशिष्टय कोणते ?

A. जमिनीची कमी उत्पादकता       B. जमीन व शेतमजुरांची कमी उत्पादकता

C. जमीन जास्त व शेतमजूर कमी    D. भारतीय जमीन कमी प्रतीची आहे

Answer B. जमीन व शेतमजुरांची कमी उत्पादकता

 

भात पिकासाठी आवश्यक सामू किती ?

A. 4 ते 6.5                    B. 6 ते 7                       C. 7.5 ते 8                    D. 7.5 ते8.5

Answer C. 7.5 ते 8

 

भात पिकासाठी पाणी वाटप कसे करतात ?

A. सरी पद्धत        B. गादी वाफे पद्धत          C. सरी वरंबा पद्धत          D.फड पद्धती

Answer D. फड पद्धती

 

महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वाधिक आहे ?

A. तांदूळ     B. ज्वारी           C. बाजरी     D. गहू

Answer B. ज्वारी

खालीलपैकी ऑगस्ट- सप्टेंबर दरम्यान कोणत्या पिकाची पेरणी करतात ?
A. भात       B. तंबाखू     C. गहू       D. ऊस
Answer B. तंबाखू

बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता ?
A. कला                         B. राजकारण  C. समाजसेवा D. विज्ञान - तंत्रज्ञान
Answer C. समाजसेवा

ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?
A. नेवासे                       B. देहू               C. आळंदी                     D. पैठण
Answer C. आळंदी

" भारत महिला परिषदेचे " पहिले अध्यक्षपद कोणी भूषविले होते ?
A. रमाबाई रानडे            B. सरस्वतीबाई जोशी        C. आनंदीबाईजोशी         D. बाया कर्वे
Answer A. रमाबाई रानडे

' हाय कास्ट हिंदू वुमेन ' ह्या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?
A. रमाबाई रानडे            B. पंडीता रमाबाई           C. महर्षी कर्वे       D. न्यायमूर्ती रानडे
Answer B. पंडीता रमाबाई

 

महात्मा गांधींचे मानसपुत्र मानले जाणा‍र्‍या ह्या महनीय व्यक्तीला 1983 साली  'भारतरत्‍न ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
A. आचार्य विनोबा भावे       B. महर्षी धोंडो केशव कर्वे     C. सेनापती बापट    D. डॉ. अच्युतराव पटवर्धन
Answer A. आचार्य विनोबा भावे

' भूदान चळवळ ' कोणी सुरु केली ?
A. महात्मा गांधी            B. विनोबा भावे                         C. सेनापती बापट                     D. जयप्रकाश नारायण
Answer B. विनोबा भावे

डॉ. आंबेडकरांचे जन्मगाव कोणते ?
A. शेरवली    B. महाड            C. रत्‍नागिरी                D. महू (M.P)
answer D. महू (M.P)

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म ________________ येथे झाला होता .
A. महू       B. जमखिंडी   C. मुरुड            D. कागल
Answer D. कागल

महात्मा फुलेंनी हंटर कमिशनसमोर साक्ष कोणत्या वर्षी दिली होती ?
A. 1832                        B. 1858                        C. 1882                        D. 1888
Answer C. 1882

क्षारयुक्त उथळ जमिनीत कोणते पीक जास्त प्रमाणात घेतले जाते ?
A. आवळा    B. काजू            C. फणस     D. आंबा
Answer A. आवळा

कोणत्या पद्धतीमध्ये खतमात्रा अधिक फायदेशीर ठरते ?
A. फवारा     B. सरी-वरंबा  C. कडा       D. सारा
Answer D. सारा

खरीप हंगामामध्ये कमी पावसावर तग धरू शकणारा खालीलपैकी महत्वाचा वाणकोणता ?
A. संकरित ज्वारी     B. संकरित बाजरी    C. गावराण ज्वारी     D. संकरित गहू
Answer B. संकरित बाजरी

विधान : कोकणात काजू लागवड फायदेशीर ठरते .
कारण : तेथील जमीन निकृष्ट असून तेथे अतिवृष्टी होते .
A. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देते .
B. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देत नाही .
C. विधान चूक असून कारण बरोबर आहे .         
D. विधान व कारण दोन्हीही चूक आहेत .
Answer B. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देत नाही .

गव्हाची कापणी करतेवेळी गव्हामध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती ठेवावे लागते ?
A. 1%               B. 7%               C. 14%             D. 22%
Answer D. 22%

ज्वारी पिकवाढीच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता ?
A. परागसिंचन , पोटरीअवस्था , दुधअवस्था , उंडा     B. पोटरीअवस्था , प्ररागसिंचन ,दुधअवस्थां , उंडा
C. पोटरीअवस्था , दुधअवस्था , प्ररागसिंचन , उंडा     D. दुधअवस्था , पोटरीअवस्था ,प्ररागसिंचन , उंडा
Answer A. परागसिंचन , पोटरीअवस्था , दुधअवस्था , उंडा

पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणा‍‍‍‍र्‍या गव्हाला हेक्टरी किती बियाणे वापरतात ?
A. 60 किलो         B. 80 किलो         C. 80 किलो         D. 120 किलो
Answer C. 80 किलो

नागरी कमाल जमीन धारणा कायदा कधी अंमलात आला ?
A. 26 जानेवारी 1975                B. 5 जून 1975              C. 26 जानेवारी1976                D. 2 ऑक्टोबर 1976
Answer D. 2 ऑक्टोबर 1976

कमाल जमीन धारणा कायदा करण्याचा उद्देश काय ?
A. उत्पन्नातील विषमता कमी व्हावी म्हणून         B. कृषी उत्पन्नात वाढ व्हावीम्हणून
C. समानता यावी म्हणून                       D. ग्रामीण मागासलेपणा कमीव्हावा म्हणून
Answer A. उत्पन्नातील विषमता कमी व्हावी म्हणून

हिरवळीचे खत म्हणून कशाचा वापर करतात ?
A. ग्लिरिसिडीया            B. हवाना     C. अकेशिया ‍‍    D. कंपोस्ट
Answer ग्लिरिसिडीया

' शुद्धीकरण चळवळी ' चे नेतृत्व कोणी केले ?
A. स्वामी श्रद्धानंद     B. स्वामी विवेकानंद  C. स्वामी दयानंद सरस्वती          D.अरविंद घोष
Answer A. स्वामी श्रद्धानंद

'सरफरोशी की तमन्ना ' लिहीणारे प्रसिद्ध शायर - क्रांतीकारक कोण ?
A. अशफाकुल्लाखान  B. रामप्रसाद बिस्मिल       C. राजेंद्र लाहीरी      D.चंद्रशेखर आझाद
Answer B. रामप्रसाद बिस्मिल

' मी नास्तीक का आहे ? ' हा ग्रंथ कोणत्या क्रांतिकाराने लिहीला ?
A. बटुकेश्वर दत्त           B. भगतसिंग        C. राजगुरू          D.जतींद्रनाथ दास
Answer B. भगतसिंग

बारडोली सत्याग्रहाने भारताला कोणता नेता दिला ?
A. पंडीत नेहरू       B. सरदार वल्लभभाई पटेल         C. दादाभाईनौरोजी          D. मोरारजी देसाई
Answer B. सरदार वल्लभभाई पटेल

 मुलकी प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी कोण ?
A. ग्रामसेवक        B. तलाठी           C. सरपंच           D. पोलीस पाटील
Answer B. तलाठी

 स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या योजनेस ' पंचायत राज ' हे शीर्षक कोणी दिले ?
A. महात्मा गांधी            B. बलवंतराय मेहता   C. सरदार पटेल      D. पं.जवाहरलाल नेहरू
Answer D. पं. जवाहरलाल नेहरू

 बिबीघर घटना कोठे घडली होती ?
A. लखनौ     B. कानपूर          C. मेरठ            D. झाशी
Answer B. कानपूर
आर्य समाजाची स्थापना कोठे झाली ?
A. मुंबई            B. दिल्ली           C. पुणे       D. लाहोर
AnswerA. मुंबई

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसर्‍या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
A. व्योमेशचंद्र बॅनर्जी  B. फिरोजशहा मेहता        C. सुरेंद्रनाथ बॅनर्जी          D.दादाभाई नौरोजी
Answer D. दादाभाई नौरोजी

' दीनबंधू ' ही उपाधी कोणाला दिली गेली ?
A. सी. एफ. अँ‍ड्रयुज       B. चित्तरंजन दास    C. अरविंद घोष       D. सुभाषचंद्रबोस
Answer सी. एफ. अँ‍ड्रयुज

 

इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनचा उपयोग भारतात सर्वप्रथम कोणत्या वर्षी केला गेला ?
A. 1982                        B. 1992                        C. 1998                        D. 2001
nswer A. 1982

'उद्यमी हेल्पलाईन' केंद्रशासनाने कोणत्या उद्योगांच्या विकासासाठी सुरु केली आहे ?
A. मोठे अवजड उद्योग             B. सूक्ष्म , लहान व मध्यम उद्योग
C. महिलांकडून चालविलेले उद्योग    D. फक्त कृषी / जैव अभियांत्रिकी शी संबंधितउद्योग
Answer B. सूक्ष्म ,लहान व मध्यम उद्योग

एका इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनमध्ये ( EVM ) जास्तीत जास्त किती मते नोंदविलीजाऊ शकतात .
A. 2000                        B. 2480                        C. 3840                        D. 10000
Answer C. 3840

13 जानेवारी 2011 रोजी केंद्र शासनाकडून जाहीर केल्याप्रमाणे भारतातून कोणत्याप्रकारचा पोलीयो पूर्णपणे नामशेष झाला आहे ?
A. टाईप – 1                  B. टाईप – 2                  C. टाईप – 3                  D. टाईप - 4
Answer A. टाईप - 1

आजच्या दिवसाचा(19 मार्च) विचार करता सध्या लोकसभेत अनुसूचितजातींसाठी(SC) किती जागा राखीव आहेत
A. 60                B. 75                C. 84                D. 105
Answer C. 84

लोकसभेत सध्या अनुसूचित जमातींसाठी ( ST ) किती जागा राखीव आहेत ?
A. 60                B. 85                C. 107              D. 47
Answer D. 47

संगणकामध्ये ' V-RAM ' कशासाठी वापरतात ?
A. आज्ञावली ( Programs) साठी                  B. चित्रे ( Images ) व लिखितसाहीत्य
C. व्हिडीओ ( चित्रफित ) व ग्राफीक्स करीता    D. वरीलपैकी नाही
Answer C. व्हिडीओ ( चित्रफित ) व ग्राफीक्स करीता

' राष्ट्रीय साक्षरता अभियानांतर्गत ' फेब्रुवारी - मार्च 2012 या कालावधीत कोणत्यायात्राचे आयोजन केले आहे ?
A. समर्थ भारत यात्रा   B. साक्षर भारत यात्रा  C. भारत पुननिर्माण यात्रा     D.राष्ट्रीय साक्षरता यात्रा
Answer B. साक्षर भारत यात्रा

ऑक्टोबर 2012 मध्ये ' मिनी प्रवासी भारतीय दिन ' कोणत्या देशात/शहरात आयोजीतकेला जाणार आहे ?
A. मॉरीशस         B. न्यूयार्क          C. दुबई      D. त्रिनाद आणि टोबॅगो
Answer दुबई

पुण्यातील हिंदुस्थान अँटीबायोटेक्सचा प्रकल्प कोणत्या पंचवार्षीक योजने दरम्यानउभारण्यात आला ?
A. पहिला     B. दुसरा      C. तिसरा     D. चौथा
Answer A. पहिला

पहिली पंचवार्षीक योजना कोणत्या प्रतीमानावर आधारीत होती ?
A. हेरॉल्ड – डोमर     B. पी. सी. महालनोबीस      C. ए. एस. मान आणि अशोकरुद्र     D. गांधीवादी
Answer A. हेरॉल्ड - डोमर

रुरकेला पोलाद प्रकल्प कोणाच्या मदतीने उभारण्यात आला ?
A. ब्रिटन            B. रशिया           C. पश्चिम जर्मनी           D.अमेरीका
Answer B. रशिया

राव - मनमोहन प्रतिमानावर कोणती पंचवार्षीक योजना आधारलेली होती ?
A. पाचवी     B. आठवी     C. सातवी           D. दहावी
Answer A. पाचवी

'कारगीलचे युद्ध' कोणत्या पंचवार्षीक योजनेवर परिणाम करणारे ठरले ?'
A. सातव्या    B. आठव्या    C. नवव्या     D. दहाव्या
Answer C. नवव्या

जनता पार्टीने कोणती योजना कालावधी संपण्याआधीच संपुष्टात आणली ?
A. चौथी            B. पाचवी     C. सहावी     D. सातवी
Answer B. पाचवी

चौथी पंचवार्षीक योजना कधी सुरू झाली ?
A. 1 एप्रिल 1964                       B.1 एप्रिल 1967                        C. 1 एप्रिल1969                       D. 1 एप्रिल 1971
Answer C. 1 एप्रिल 1969

 

तीन वार्षीक योजना कोणत्या कालावधी दरम्यान राबविण्यात आल्या ?
A. 1965 – 68                B. 1966 – 69                C. 1970 – 72                D. 1971 - 74
Answer B. 1966 - 69

तेलाच्या किमंती तब्बल 400 % वाढल्यामुळे पहिला झटका कोणत्या वर्षी बसला ?
A. 1973            B. 1976            C. 1979            D. 1982
Answer 1973

हरितक्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला ?
A. रोकड पिके        B. तेलबिया पिके     C. कडधान्य         D. तृणधान्य
Answer D. तृणधान्य

खालीलपैकी कोणत्या पिकापासून भारतात साखर उत्पादित केली जाते ?
A. बीट       B. ऊस       C. गोड ज्वारी        D. मका
Answer B. ऊस

महाराष्ट्र राज्यात __________ हे तेलबियाचे पिक कोरडवाहू शेतीत घेतले जाते .
A. सूर्यफूल    B. करडई     C. जवस            D. मोहरी
Answer B. करडई

खालील भाताच्या वाणांपैकी हे वाण सुवासिक व निर्यातीसाठी उपयुक्त आहे ?
A. बासमती   B. आंबामोहोर       C. रत्‍ना            D. जया
Answer A. बासमती

सर्व साधारणतः महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते ?
A. खरीप            B. रब्बी      C. उन्हाळी    D. हिवाळी
Answer A. खरीप

शेतातील तण नाश करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात ?
A. 2-4 डी     B. रोगार रसायन द्रवरूप जंतुनाशक खत            C. बी.एच.सी.                D. डी.डी.टी.
Answer A. 2-4 डी

' रांगडा ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरला जातो ?
A. मका      B. भात       C. कांदा            D. कोबी
Answer C. कांदा

जमिनीचा पोत वाढविण्यासाठी _____________ पिकांची फेरपालट चांगली असते .
A. ज्वारी-गहू        B. भात-गहू         C. बाजरी-गहू        D. भुईमूग-गहू

Answer D. भुईमूग-गहू

 

महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरु झाला ?
A. 1941                        B. 1943                        C. 1945                        D. 1947
Answer 1945

डॉ. हरीश हांडे आणि श्रीमती निलिमा मिश्रा यांना 2011 मध्ये कोणत्या पारितोषिकानेगौरविण्यात आले ?
A. नोबेल     B. बुकर            C. मॅगसेसे    D. संगीत नाटक अकादमी
Answer C. मॅगसेसे

भारतात सर्वाधीक ATM व शाखा असलेली बँक कोणती ?
A. बँक ऑफ इंडीया    B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया    C. स्टेट बँक ऑफइंडीया            D. पंजाब नॅशनल बँक
Answer C. स्टेट बँक ऑफ इंडीया

श्री. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय ______________ मंत्री आहेत ?
A. अवजड उद्योग    B. ऊर्जा      C. विज्ञान व तंत्रज्ञान  D. नागरी उड्डाण
Answer B. ऊर्जा

' द व्हाईट टाईगर ' ह्या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
A. अमिताव घोष     B. अरविंद अडीगा     C. व्ही. एस. नायपॉल  D. सलमान रश्दी
Answer B. अरविंद अडीगा

खालीलपैकी कोणता करार आण्विक उर्जेच्या वापरा संबंधित आहे ?
A. NPT             B. SAFTA                      C. GATT                       D. लूक ईस्टपॉलीसी
Answer A. NPT

भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या ?
A. 1947-48       B. 1950-51                   C. 1951-52       D. 1955-56
Answer C. 1951-52

सर्वोच्च न्यायालयात टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणीदाखल केली आहे ?
A. अण्णा हजारे      B. अरविंद केजरीवाल        C. बाबा रामदेव       D.सुब्रमण्यम स्वामी
Answer D. सुब्रमण्यम स्वामी

57 व्या फिल्मफेअर पुरस्कारांत कोणत्या अभिनेत्रीस ' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ' चापुरस्कार प्राप्त झाला ?
A. करीना कपूर       B. विद्या बालन            C. प्रियंका चोप्रा      D. कंगनारानावत
Answer B. विद्या बालन

___________ ह्या क्रिकेटपटूवर सध्या कर्करोगाचे उपचार सुरु आहेत ?
A. युवराज सिंग            B. शेन वॉर्न   C. अजय जडेजा            D.वरीलपैकी नाही
Answer A. युवराज सिंग

मुंबई योजनेचे अध्यक्ष कोण होते ?
A. जे. आर. डी. टाटा   B. कुमारमंगलम बिर्ल  C. मोरारजी देसाई     D.श्रीमाननारायण आगरवाल
Answer A. जे. आर. डी. टाटा

2011 अखेर पंचवार्षीक योजनांच्या सलगतेमध्ये किती वेळा खंड पडला ?
A. 2                  B. 3                  C. 4      D. 5
Answer B. 3

स्वतंत्र भारताचे पहिले अंदाजपत्रक कोणत्या अर्थंमंत्र्याने मांडले होते ?
A. जॉन मथाई B. पंडीत जवाहरलाल नेहरू          C. सी. डी. देशमुख     D. आर.के. षण्मुगम
Answer D. आर. के. षण्मुगम

लोकलेखा समितीत राज्यसभेतून नियुक्त केलेले सदस्य संख्या किती असते ?
A. 15                B. 7                  C. 8                  D. 22
Answer B. 7

अंत्योदय योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली ?
A. राजस्थान  B. महाराष्ट्र   C. तामीळनाडू       D. अरुणाचल प्रदेश
Answer A. राजस्थान

'Planned Economy for India'(भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणीलिहीला ?
A. सुभाषचंद्र बोस     B. सी. डी. देशमुख     C. एम. विश्वेश्वरैय्या  D. पं.जवाहरलाल नेहरू
Answer C. एम. विश्वेश्वरैय्या

130. भारतीय संरक्षण प्रणालीचा विचार करता 'कर्ण' काय आहे ?
A. क्षेपणास्त्र         B. अत्याधुनिक रणगाडा            C. आण्वीकपाणबुडी         D. रडार
Answer अत्याधुनिक रणगाडा

131. सोयाबीनच्या दाण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण अधिक असते ?
A. पिष्टमय पदार्थापेक्षा स्निग्धांशाचे   B. स्निग्धांशापेक्षा पिष्टमय पदार्थाचे
C. प्रथिनांपेक्षा स्निग्धांशाचे          D. स्निग्धांशापेक्षा प्रथिनांचे
Answer D. स्निग्धांशापेक्षा प्रथिनांचे

132.शेतकरी खालीलपैकी कोणत्या बाबी आटोक्यात आणू शकत नाहीत ?
A. पिकांवरील रोगराई नियंत्रण       B. पिकांच्या जातीची निवड
C. कृषिमालाच्या भावांवरील नियंत्रण D. जमिनीची धूप व पाण्याचा निचरा
Answer C. कृषिमालाच्या भावांवरील नियंत्रण

133. भारताचे मुख्यतः _____________________ या पिकगटातील क्षेत्रलागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वात जास्त आहे
A. फळपिके         B. तंतुपिके          C. कडधान्य व तेलपिके      D.अन्नधान्य
Answer D. अन्नधान्य

134. महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे सरासरी उत्पादन रब्बी ज्वारीपेक्षा _____________ आहे.
A. कमी      B. जास्त     C. बरोबरीने   D. यापैकी कोणतेही नाही
Answer B. जास्त

135.सरी पद्धत ________________ जमिनीकरिता योग्य नाही .
A. भारी जमीन       B. रेताड जमीन      C. मध्यम जमीन           D. काळीजमीन
Answer B. रेताड जमीन

136. हरित क्रांती कोणत्या पिकाशी निगडीत आहे ?
A. दुध उत्पादन       B. ऊस उत्पादन            C. अन्नधान्य उत्पादन      D. तंतू उत्पादन
Answer C. अन्नधान्य उत्पादन

137. कडधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यात प्रामुख्याने या गोष्टींची अडचण येते ?
A. कीड व रोगराईमुळे नुकसान होते         B. अधिक उत्पादन देणा‍र्‍या वाणाचीउपलब्धता नसणे
C. रायझोबियम जीवाणू खतांचा तुरळक वापर  D. वरील सर्व
Answer D. वरील सर्व

138. ज्वारी मध्ये तुरीचे पिक 2 : 1 ओळी या प्रमाणे घेण्याच्या पद्धतीस______________ म्हणतात .
A. दुहेरी पिकपद्धत    B. मिश्र पिकपद्धत    C. आंतर पिकपद्धत   D. साखळीपिकपद्धती
Answer C. आंतर पिकपद्धत

139. लहान शेतकरी _____________ या आकारमानाच्या क्षेत्रात मोडतो .
A. 0 ते 1 हेक्टर       B. 1 ते 2 हेक्टर       C. 2 ते 4 हेक्टर       D. 4 ते 10हेक्टर
Answer B. 1 ते 2 हेक्टर

भात पिकाची रोपे तयार करण्याची 'दापोग' पद्धत भारतात प्रथम कोणत्या देशाकडूनआली ?
A. चीन       B. जपान           C. फिलिपाईन्स            D. कोरिया
Answer फिलिपाईन्स

141. दिपीका जोसेफ, सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे ह्या महिला कोणत्या खेळाशीसंबंधित आहेत ?
A. बॅडमिंटन         B. बुद्धीबळ          C. महिला क्रिकेट           D. कबड्डी
Answer D. कबड्डी

142.रमेश भेंडीगिरी हे कब्बडीचे प्रशिक्षण कोणत्या स्पर्धेनंतर विशेष प्रकाशझोतात आले ?
A. पहिला पुरुष कबड्डी विश्वचषक          B. पहिला पुरुष कबड्डी आशीया चषक
C. पहिला महिला कबड्डी विश्वचषक        D. पहिला महिला आंतरराज्य कबड्डी चषक
Answer C. पहिला महिला कबड्डी विश्वचषक

143. पहिल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा कोठे पार पडल्या ?
A. नवी दिल्ली , भारत        B. पाटणा , भारत     C. तेहरान , इराण     D.इस्लामाबाद , पाकीस्तान
Answer B. पटणा , भारत

144. पहिला महिला कब्बड्डी विश्वचषक भारतीय महिला संघाने कोणत्या संघाला अंतिमसामन्यात नमवत पटकावला ?
A. जपान     B. पाकीस्तान        C. बांगलादेश        D. इराण
Answer D. इराण

145. 'होळकर चषक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. हॉकी                                    B. कब्बड्डी         C. ब्रिज      D. क्रिकेट
Answer C. ब्रिज

146. निर्मल ग्राम अभियानांतर्गत कोणत्या वर्षापर्यंत संपूर्णपणे हागणदारी मुक्त गावे करून100 % स्वच्छता अभियानाचे उद्दीष्ट भारत सरकारने समोर ठेवले आहे ?
A. 2012                        B. 2015                        C. 2017                        D. 2020
Answer C. 2017

147. कृषी क्षेत्राचा विचार करता 2012 हे वर्ष ____________ चे वर्ष म्हणून साजरे केलेजात आहे .
A. पूरक कृषी उत्पादन वर्ष          B. फलोत्पादन वर्ष          C. नगदी पिकांचीशेती वर्ष          D. शाश्वत शेती वर्ष
Answer B. फलोत्पादन वर्ष

148.अलीकडेच निधन पावलेले ' रवी ' अर्थात रवी शंकर शर्मा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधितहोते ?
A. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार  B. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार
C. लेखक     D. हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीतकार
Answer D. हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीतकार

149. 'ऑपरेशन ओडीसी डॉन' (Operation Odyssey Dawn) काय होते/आहे?
A. भारतीय लष्कराने केलेली नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई.
B. ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी अमेरीकी सैन्याने केलेला हल्ला.
C. ओडीसातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी तेथील राज्यसरकारने हाती घेतलेली मोहीम.
D. लिबिया विरुद्ध केलेली सशस्त्र कारवाई.
Answer D. लिबिया विरुद्ध केलेली सशस्त्र कारवाई.

_

No comments:

Post a Comment